मुख्य सामग्रीवर वगळा

संत ज्ञानेश्वर महाराजांचे पैस खांब मंदिर श्री शेत्र नेवासा

 प्रस्तावना: संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला बसून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. ज्ञानेश्वर पैस खांब हा धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणी सामाजिक दृष्टीकोणातून महत्वाचा आहे.आजच्या आधुनिक जीवनातही पैस खांब हि संकलपना आपल्याला सांगते की ज्ञान, समता आणी श्रद्धा या तीन गोष्टींच्या आधारावरच खरे जीवन जगता येते.

संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनातून आणी ग्रंथातून भक्ती,ज्ञान आणी समतेचा मार्ग दाखवला आहे.

Watch Now

पैस खांब मंदिर नेवासा


संत ज्ञानेश्वर महराजांचे जीवन : 

संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ई.स.१२७५ मध्ये आपेगाव येथे झाला.आपेगाव हे पैठण तालुक्यतील आसून जिल्हा छत्रपती संभाजी नगर आहे.

त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांचे गुरू निवृतीनाथ मणजे त्यांचे मोठे भाऊ होते.

संत ज्ञानेश्वर महराजांनी ई. स. १२९० च्या सुमारास त्यांनी आपला भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पैस खंभाखाली बसून त्यांनी लिहिला. पैस खांब हा नेवासा तालुक्यात येतो.

व्हिडिओ 

त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे :

ज्ञानेश्वरी ( ई.स. १२९० ) नेवासा 

अमृतानुभव ( ई.स. १२४९ ) पैठण 

चांगदेव पासष्टी ( ई.स.१२९५ ) आळंदी 

असे त्यांनी ग्रंथ लिहले होते. मराठी भाषेत आणी सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत ग्रंथ लिहिले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन हे अल्पायूषी पण अत्यंत प्रभावी होते. त्यांनी मराठी भाषेला आत्मा दिला.तसेच वारकरी परंमपरेला दिशा दिली. 

त्यांची शिकवनी आजही समाजाला मार्गदर्शन करते.

पैसखांबाचे महत्व : पैसखांब हा एक साधा दगडी खांब आहे. पैस खांभाखाली बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ( भावार्थदिपीका) हा ग्रंथ लिहिला.  म्हणून पैस खांब पवित्र मानला जातो.

वारकरी परंमपरेत हे स्थळ अत्यंत पूजनीय मानले जात आहे. भाविक भक्त तेथे येऊन भजन कीर्तन करतात. नेवासा तालुक्यातील पैस खांब हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जिवनातील अत्यंत महत्वाचे स्थान ठरले आहे.

सांकृतिक वारसा: नेवासा तालुक्यातील पैस खांब हे मराठी भाषींकांसाठी अभिमानचे केंद्र ठरले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी ई. स. १२९० मध्ये नेवासा तालुक्यातील पैस खंभाखाली बसून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.


टिप्पण्या

Dnyaneshwarvlog.blog

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना : धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. किल्याची निर्मिती व रचना: धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे. बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना. किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत.  भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे . 🗒️ इतिहास .  धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली. हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे.  हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे. हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.  📝 ऐतिहासिक घटना : १६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती. नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर...

dnyaneshwarvlog या ब्लॉग ची नवीन सुरुवात

  नमस्कार मित्रांनो,                           हा माझा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हा प्रवास सुरू करत आहे. मी हा ब्लॉग ज्ञानेश्वरव्लॉग यामधून प्रवास केलेली स्थळे, प्रवास आणि इतर गोष्टी आणि टिप्स सांगण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. या ब्लॉगवर तुम्हाला नियमितपणे नवीन लेख वाचायला मिळतील. आणि पर्यटक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.  तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा  लवकरच मी पुढील लेख वाचण्यासाठी घेऊन येणार आहे/  मनजे आपल्या या ब्लॉग वरती मांडणार आहे. धन्यवाद 🙏 

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना: महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे.  वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते. पुराण कथा व महत्व : शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.  स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे.. मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते. एतिहास : घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन ...