मुख्य सामग्रीवर वगळा

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना :
  1. धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे.
  2. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे.
किल्याची निर्मिती व रचना:
धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे.
बांधकाम पूर्णपणे दगडी आहे.
धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना.
किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत. 
भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे .


🗒️ इतिहास.
 धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली.
हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे. 
हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे.
हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे. 



📝 ऐतिहासिक घटना :
१६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती.
नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर तो काही काळासाठी  मराठ्यांच्या ताब्यात आला.
असा हा इतिहास सांगतोय.


प्रवास मार्ग :
      छत्रपती संभाजी आंतर ते धारूर : साधारण १२०  किलोमीटर.
       अंबेजोगाई ते धारूर: साधारणता ४२ किलोमीटर आहे.
पोहच: गावातून धारूर किल्ला साधारणता ५०० ते ८०० मीटर असू शकते.

पर्यटन मार्गदर्शन: धारूर किल्ला 🏰 बीड जिल्ह्यातील धारूर येथे आहे.बीड पासून धारूर ला पोहचणे सोपे आहे.
धारूर ला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.
किल्याला भेट देण्यासाठी हिवाळा ❄️ हा उत्तम ऋतू मानला जातो. तसेच तेथे हिवाळ्यात हिरवळ किल्याशेजारी दिसून येत असते.
संरक्षणात्मक रचणा
धारूर किल्ला 🏰 उंच भिंती व भुरुज या किल्ला वरती आहेत. जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि हा किल्ला नैसर्गिक घाटावर बांधण्यात आला आहे.
जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि विशेष म्हणजे धारूर किल्ला 🏰 या किल्याच्या आतमध्ये पाण्याची सोय आहे. पाण्याच्या सोयीसाठी विहीर व मोठे पाण्याचे साठे तयार करण्यात आले आहेत.















टिप्पण्या

Dnyaneshwarvlog.blog

dnyaneshwarvlog या ब्लॉग ची नवीन सुरुवात

  नमस्कार मित्रांनो,                           हा माझा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हा प्रवास सुरू करत आहे. मी हा ब्लॉग ज्ञानेश्वरव्लॉग यामधून प्रवास केलेली स्थळे, प्रवास आणि इतर गोष्टी आणि टिप्स सांगण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. या ब्लॉगवर तुम्हाला नियमितपणे नवीन लेख वाचायला मिळतील. आणि पर्यटक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.  तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा  लवकरच मी पुढील लेख वाचण्यासाठी घेऊन येणार आहे/  मनजे आपल्या या ब्लॉग वरती मांडणार आहे. धन्यवाद 🙏 

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना: महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे.  वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते. पुराण कथा व महत्व : शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.  स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे.. मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते. एतिहास : घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन ...