मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Hanuman Jayanti हनुमान जयंती खोमणवाडी

हनुमान जन्म महोत्सव –खोमनवाडीतील भजनाचा अनुभव हनुमान जन्मोत्सव हा भक्तांसाठी केवळ धार्मिक सोहळा नसून तो श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक आनंदाचा उत्सव असतो. खोमनवाडी येथे झालेल्या भजन कार्यक्रमाने गावातील वातावरणच बदलून टाकले. 🌸भजनाची सुरुवात :- संध्याकाळी मंदीरात दीपप्रज्वलन करून भजनाची सुरुवात झाली. "जय हनुमान ज्ञान गुण सागर" या स्तोत्राने वातावरण भक्तिमय झाले. 🎶>गायकांचा उत्साह स्थानिक भजन मंडळाने पारंपरिक वाद्यांसह सुंदर भजने सादर केली. ढोलकी, हार्मोनियम आणि झांज यांच्या तालावर भक्तगण मंत्रमुग्ध झाले. divclass="separator" style="clear: both; text-align: center;"> < class="separator" style="clear: both; text-align: center;"> 🙏 भक्तांचा सहभाग :- गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भजनात सहभाग घेतला. "रामदूत हनुमान" या गजराने संपूर्ण मंडप दुमदुमला. वितरणानंतर भक्तांनी आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हा अनुभव केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक एकतेचा आणि भक्तीभावाचा उत्सव होता. खोमनवाडीतील हनुमान जन्मो...

रामेश्वरवाडी महादेव मंदिर 🛕

रामेश्वरवाडीतील महादेव मंदिर 🛕   प्रस्तावना: रामेश्वरवाडी महादेव मंदिर देवस्थान हे बीड जिल्यात व केज तालुक्यातील एक छोटे गाव आसून तेथे महादेव मंदिर देवस्थान आहे. गावची ओळख: गावाचे नाव: रामेश्वरवाडी  तालुका: केज  जिल्हा: बीड  विभाग: मराठवाडा विभाग  भाषा: प्रामुख्याने सर्वजन मराठी बोलतात. संपर्क व सुविधा: पोस्ट ऑफिस: नांदूरघाट  पिनकोड:४३११२६ भौगोलिक  रचना  आणि निसर्ग :- रामेश्वरवाडी गावातील लोक शेती करतात. तेथील लोकांचा स्वभाव हा शांतपणाचा आहे.  हे गाव सुमारे ७५.५ हेक्टर शेत्रावर पसरलेले आहे. गावातील घरे एकमेकांच्या जवळ आहेत. तसेच आजूबाजूला दूरवर पसरलेली भगायती शेतजमीन पाहण्यास मिळते. पावसाळ्यात मंदीराच्या शेजारी दिसणारी शेतजमीन हिरविगार दिसून येते.  महादेव मंदिर 🛕 रामेश्वरवाडी 

(Ooty) ऊटी निसर्ग,इतिहास आणि सैंदऱ्याने भरलेली ऊटी हे ठिकाण

  प्रस्तावना : दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतामध्ये वसलेले हे ठिकाण आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांसाटी हे एक स्वर्गच मानव लागेल. हे ठिकाण पूर्णपणे गार हवेच ठिकाण आहे. गार हेवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची उन्हाळ्यात फार गर्धी आसते. वातावरण हे गार आसल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात गाढ झोप लागते. निलगिरीचे डोंगर आणि हवामान : निलगिरी पर्वत रांगामध्ये हे वसलेले ऊटी हे ठंड गार हवेचे ठिकाण आहे.निलगिरी या नवाचा अर्थच आहे नीलसर डोंगर. निलगिरीचे झाडे 🌲 आसल्यामुळे तो पूर्णपणे निळसर आणी हिरवागार दिसतो. निलगिरी प्रवतरांग दक्षिण भारतातील तामिळनाडू,केरळ आणी कर्नाटक या राज्यमध्ये पसरलेले आहे. ऊटी हे प्रवत रांगा समुद्रसपाटीपासून  २,२४० मीटर उंचीवर वसलेले हे ठंड हवेचे ठिकाण आहे. उन्याळ्यात तापमान हे १५ ते २५ अंश सेल्शियस दरम्यान राहते. त्यामुळे पर्यटकानां गारवा अनुभवायला मिळतो. मुख्य आकर्षणे खलीलप्रमाणे: ऊटी हे निसर्गपेमी आणी छायाचित्रकरांसाठी एक खजिनाच आहे असे मानले जाते. इथे पर्यटक गार हवेचे ठिकाण आसल्यामुळे तेवढेच आकर्षक होतात. रोज गार्डन हे ऊटीतील २...

डिजिटल उद्योजकतेत मराठी भाषेचे स्थान

  प्रस्तावना : आजच्या डिजिटल युगात भाषा ही केवळ संवादाचे नाही तर उद्योगाचे सामर्थ आहे. मराठी भाषेचे स्थानही वेगाने मजबूत होत चालले आहे. महाराष्ट्रातील आणी जगभरातील मराठी वाचक श्रोते आणी प्रशेक यांच्याशी थेट नाते जोडण्यासाटी मराठी भाषा ही प्रभावी ठरते हे आपल्याला दिसून येते. Affilate Marketing :  Affiliate marketing म्हणजे काय? तर एख्याद्या कंपनीचे  उत्पादन किंवा सेवा आपल्या ब्लॉग,यूट्यूब किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉमवर पॅमोट करणे म्हणजे affilate Marketing होय. जर हि आपल्या मार्तभाषेत केली तर आपणास जास्त फायदा होईल. प्रशक /वाचक तुमच्या त्या लिंकवर क्लिक करून खरेदी 🛍️ करतात त्यातून तुम्हाला कमिशन मिळत आसते. ब्लॉगिंग आणी मराठी :  मराठी ब्लॉगिंगमुळे स्थानिक वाचकांना त्यांच्या मार्तभाषेत माहिती मिळत आसते. त्यामुळे त्या ब्लॉगवर लोंकांची संख्या ही झपट्याने वाढताना दिसते. आरोग्य,शिक्षण 👩‍🏫 आणी संस्कृती यासारख्या विषयावर मराठी ब्लॉगची मागणी वाढताना आपणास दिसून येते. इंग्रजीत उपलब्ध आसलेली माहिती मराठीत सोप्या भाषेत दिल्यास वाचकांना दिल्यास त्यांना ती आधिक जवळची वाटत...

गुडीपाडवा- नववर्षाचा मंगल दिवस

  प्रस्तावना : गुडीपाडवा हा हिंदूचा सण आहे. पंचांगनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस असून महाराष्ट्रात आला नववर्षाची सुरुवात मानली जाते. प्रमुख्याने या दिवशी आपल्या दारासमोर आणी शेतामध्ये गुडी उभारतात. गुडी म्हणजे मंगलाचे प्रतीक आणी विजयाचे प्रतीक आहे, घराच्या प्रवेशद्वार समोर किंवा खिडकीत गुडी उभारली जाते. हा दिवस सुख समृद्धी चा मानला जातो. गुडी उभारण्याची परंपरा :  हिंदू धर्मात हि सातत्याने चालत आलेली हि परंपरा आहे. गुडी म्हणजे विजयाचे प्रतीक आणी मंगल मटले जाते.गुडीमध्ये बांबू 🎍 सर्वात वरच्या बाजूला हा कळस असतो त्यामध्ये प्रमुख्याने कडूलिंबाची पाणे, आंब्याची पाणे, झेंढूची फुले 🌼, व साडी नवीन ते गुढ्या घालून त्यावरती हे सर्व हार घालून त्यावर पितळाचा तांब्या लावला जातो. अशी हि गूढी प्रत्येकाच्या घरासमोर उभारली जाते. गुढीपाडव्याचे महत्व खलीलप्रमाणे: १. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश देतो. २. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो. ३. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली असे मानले जाते. गुढीपाडव्याचे खाद्यपदार्थ: या दिवशी प्रमुख्याने कडुलिंबाची प...

गोवा- समुद्र संस्कृती आणी आनंदाचा संगम

  प्रस्तावना : गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रर्यटन स्थळ आहे.हे स्थळ सुमुद्रकिनारी आहे. त्यामुळे ते प्रर्यटकांना तेवढेचं आकृषण वाढवते. गोवा या ठिकाण इंटरनॅशनल प्रर्यटक स्थळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्धी फार आसते. भारताच्या पच्चिम किनाऱ्यांवर वसलेले ठिकाण आहे.प्रत्येक ऋतुला गोवा ठिकाण हे वेगवेगळे अनुभव येत राहतात. उन्ह्याळ्यात बिचवरचा आनंद कारण बाहेर गरम आणी पाण्यमध्ये गार असे दिसून येते. पावसाळ्यात हिरवाईने नटलेले निसर्गदृश आसते व हिवाळ्यात गार व धमट वातावरण असते. समुद्रकिनारे : गोवा मटल की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते समुद्र 🌊.तसेच किनाऱ्यावरील वेगवेगळे बीच. आता आपण बीच बागुया कोणकोणते आहेत ते . १. बागा बीच. २. कलंगुट बीच. ३. अंजूना बीच. ४. पालोलेम बीच. ५. मिरामर बीच. आता हे बीच कशासाठी प्रसिद्ध आहेत ते खलीलप्रमाणे बघुया: १. बागाबीच हे नाईटलाहिफ आणी वॉटर स्पोर्टसाटी प्रसिद्ध आहे. २. कलंगुट बीच हे लोकप्रिय आणी गर्दीने भरलेले आसते.  ३. अंजुना बीच हे हिप्पी संस्कृती आणी पार्टीसाटी प्रसिद्ध आहे. ४. पालोलेम बीच हे शांत वातावरण आणी नैसर्गिक, आणी सैंदऱ्याने न...

श्री माऊली महाराज समाधी स्थळ चाकारवाडी

  प्रस्तावना : श्री संत माऊली महाराज समाधी स्थळ चाकरवाडी इथे आहे. श्री संत माऊली महाराज स्थानिक लोक साक्षात पांडुरंग मानतात. बीड जिल्यातील भक्त-भाविक लोकांची आमोस्याला चाकरवाडी येथे खूप गर्दी आसते. आणी अन्नदान दिवसभर चालू राहते.  भक्त भाविक लोक आधी श्री संत माऊली महाराज यांची समाधीचे दर्शन घेतात. दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त हे रांगेत उभा राहून आपली शिस्त पाळतात.  श्री संत माऊली महाराज समाधीचे दर्शन झाल्यानंतर ते प्रसाद घेण्यासाठी जात असतात.  हे संत विसव्या शतकातील आसून त्यांची समाधी चाकरवाडी येथे आहे. धार्मिक व सांस्कृतिक महत्व : श्री संत माऊली महाराज हे विसव्या शतकातील महान संत होते.  ते आपले कीर्तन करायचे नेहमी प्रमाणे एकदा असेच किर्तनचा प्रसंग आला पण तेही दोनी ठिकाणी पण एकच दिवशी. ते कसे झाले श्री संत माऊली महाराज हे प्रत्येक गावात कीर्तन करायचे. एका गावकऱ्यांनी त्यांना विचारले दादा ( त्यानं लोक प्रेमाने दादा मानायचे)आमच्या  गावात आज कीर्तन करतात का ते मनाले हो. पण अगोदरच दुसऱ्या गावचे कीर्तन दादाकडे होते. पण हो मटल्यानंतर ते दादांच्या लक्षात आले. ...

कपिलधार धबधबा बीड

  प्रस्तावना : कपिलधार धबधबा हा बीड जल्हीतील आहे.कपिलधार हे बीड जिल्ह्यातील एक निसर्ग रम्य असा हा धबधबा आहे.पावसाळ्यात उंच कडावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकृषक वाटतो. येथे मन्मथस्वामिंची संजीवन समाधी असल्यामुळे भाविक भक्तांची फार गर्धी दिसून येते. निसर्गसौंदर्य   : कपिलधार हा धबधबा पावसाळ्यात खळखळून डोंगरावरून खाली कोसळतो त्यामुळे पर्यटकांना तो आकृषक वाटतो. कपिलधार धबधबा हा बीड जल्हीतील नासर्गचा एक स्थान आहे. पावसाळ्यात तो उंच कड्यावरून कोसळतो थेव्हा पाण्याचे बारीक बारीक बिंधू ढगाप्रमाणचेच दिसतात असे वाटते. पावसाळ्यातील काळात कपिलधार परिसरामध्ये आणी वरच्या बाजूच्या डोंगरामध्ये हिरवळ दिसून येते. पावसाळ्यात कपिलधार येथे प्रयाटकांची फार गर्दी आसते. कारण पावसाळ्यात पाण्यामुळे कपिलधार हे ठिकाण पूर्णपणे हिरवळ दिसते. धबधब्याच्या आसपास लहान टेकड्या, झाडे आणी दरी आणी त्या दरीमधून पाणी नागमोडी वाहताना दिसते. असे निसर्ग्यरम्य वातावरन दिसून येते. लक्षात ठेवण्यासारखे:  १) पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे सावधगिरीने भेट द्यावी. २) धार्मिक स्थळ असल्यामुळे शिस्त व आदर...

संत ज्ञानेश्वर महाराजांचे पैस खांब मंदिर श्री शेत्र नेवासा

  प्रस्तावना : संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला बसून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. ज्ञानेश्वर पैस खांब हा धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणी सामाजिक दृष्टीकोणातून महत्वाचा आहे.आजच्या आधुनिक जीवनातही पैस खांब हि संकलपना आपल्याला सांगते की ज्ञान, समता आणी श्रद्धा या तीन गोष्टींच्या आधारावरच खरे जीवन जगता येते. संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनातून आणी ग्रंथातून भक्ती,ज्ञान आणी समतेचा मार्ग दाखवला आहे. Watch Now संत ज्ञानेश्वर महराजांचे जीवन :  संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ई.स.१२७५ मध्ये आपेगाव येथे झाला.आपेगाव हे पैठण तालुक्यतील आसून जिल्हा छत्रपती संभाजी  नगर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांचे गुरू निवृतीनाथ मणजे त्यांचे मोठे भाऊ होते. संत ज्ञानेश्वर महराजांनी ई. स. १२९० च्या सुमारास त्यांनी आपला भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पैस खंभाखाली बसून त्यांनी लिहिला. पैस खांब हा नेवासा तालुक्यात येतो. व्हिडिओ   त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : ज्ञानेश्वरी ( ई.स. १२९० ) नेवासा  अमृ...

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना: महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे.  वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते. पुराण कथा व महत्व : शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.  स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे.. मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते. एतिहास : घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन ...

प्रसिध्द वेरूळ लेणी/Erolla Cave

प्रस्तावना:- वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजी नगर जिल्हयामध्ये आहे . हि लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली आहे. व त्यावर शिल्पकला, वास्तुकला आणी धार्मिक असे कोरीव काम केलेले आहे. : अजंता लेणी हि जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आसून तेथील लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. अजंता वेरुळ लेणी हि भारतीय परंपरेचा अभिमान आणी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. प्रमुख आकर्षण: वेरुळ लेणी हि अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे. मंदिरात मुख्य गृभगृह भागात शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर रामायण, महाभारत, रथ, हत्ती 🦣 🦁 सिंह , देवता अशी दगडाच्या भितीवर कोरिव काम केले आहे. कोरीव काम केलेले पर्यटकनां खुप खूप आकर्षक वाटते. मुख्य सूक्ष्म कोरीवकाम प्रतेक मूर्ती,स्तंभ अत्यंत बारकाईने कोरलेला दिसून यतो. स्थान व कालखंड : वेरुळ लेणी हि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ वसलेली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरापासून सुमारे ३० किलोमीटर ( यामधे थोडे कमी जास्त असू शकते) आंतरावर हि लेणी आहे. वेरुळ लेणी ही सह्याद्री प्रवतरांगामध्ये दगड कोरून तयार केलेली ही लेणी आहे.  वेरुळ लेण्यामधील सर्वात प्रसिद्...

रामेश्वर मंदिर कायगांव टोका प्राचीन काळातील

प्रस्तावना:  रामेश्वर मंदिर हे टोका गावातील असून हे परंपरा आणि अध्यात्म यांचं सुंधर प्रतीक आहे. कायगांव टोका गावातील हे रामेश्वर मंदिर आहे. इतिहास:  रामेश्वर मंदिर हे टोका गावाच्या बेटावर बसलेले देवस्थान आहे. स्थानिक परमपरेनुसार या मंदिराची स्थापना शेकडोवर्षापूर्वी झाली आसून, गावातील वडिलधारे माणसाकडून रामेश्वर मंदिराचा उल्लेख वारंववार आढळतो. मंदिराच्या स्थापनामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही कारण आहेत. स्थापना  : स्थानिक परंपपरेनुसार प्रभू रामचंद्र यांनी वनवास काळात कांचन मृगाचा पाठलाग करताना या ठिकाणी येऊन शिवलिंगाची स्थापना केली. गावकथा: कांचन मृगाचे शीर जिथे पडले ते स्थान टोका म्हणून ओळखले जाते. आणि ते प्रसिद्ध पण तेवढेच आहे. या दोनी ठिकाणी महादेवाची मंदिरे आहेत.त्यातील एक म्हणजे कायगावतील रामेश्वर मंदिर. मंदिराचे वैशिष्टे  : रामेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर गावाच्या सांस्कृतीकचं प्रतीक मानले जाते. रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील आसून बांधकाम पूर्णपणे दगडाचे आहे. मंदिराच्या मध्यभागी असलेले ग्रभगृह लहान असल तरी अत्यंत पवित्र मानले जाते. शिल्प...

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना : धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. किल्याची निर्मिती व रचना: धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे. बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना. किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत.  भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे . 🗒️ इतिहास .  धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली. हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे.  हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे. हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.  📝 ऐतिहासिक घटना : १६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती. नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर...

dnyaneshwarvlog या ब्लॉग ची नवीन सुरुवात

  नमस्कार मित्रांनो,                           हा माझा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हा प्रवास सुरू करत आहे. मी हा ब्लॉग ज्ञानेश्वरव्लॉग यामधून प्रवास केलेली स्थळे, प्रवास आणि इतर गोष्टी आणि टिप्स सांगण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. या ब्लॉगवर तुम्हाला नियमितपणे नवीन लेख वाचायला मिळतील. आणि पर्यटक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.  तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा  लवकरच मी पुढील लेख वाचण्यासाठी घेऊन येणार आहे/  मनजे आपल्या या ब्लॉग वरती मांडणार आहे. धन्यवाद 🙏